केज/प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यातील जवाहरलाल नोवदय वीद्यालयात येथे अनुष्का पाटोळे नावाची नाबालक मुलगी इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असताना अचानक तीने आत्महत्या केली अस विदयालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून पालकास कळवण्यात आले व पालकांची सहमती शिवाय दवाखान्यात दाखल करण्यात आले,तसेच तीचा मृतदेह PMसाठी पाठवण्यात आला त्यानंतर त्याची चौकशी केली असता हॉस्टेल मध्यील महीला आधीकरी यांनी तीला मारहाण केली अस कळाले आहे आणि त्या मुलीच्या शरीरावर निळ्या रंगाचा काळपट वळ उमटले आहेत म्हणजे तीचा मृत्यू हा संशयास्पद आहे. मुलगी शाळेत हूशार होती तरी देखील एका हुशार विद्यार्थ्यांची अशाप्रकारे मृत्यू होणे इतर पालका साठी भिती दायक आहे सदरील घटणेची सी बी आय चौकशी करण्यात यावी तसेच त्या हॉस्टेल मध्यील सी सी टी व्ही चौकशी करण्यात यावी व संबंधित आरोपीवर तत्काळ गंभिर कारवाई करण्यात यावी अन्यथा दलीत समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यार आहे पुढील सहा दिवसात जर चौकशी नाही झाली तर संपूर्ण केज बंद किंवा रस्तारोको चे आवाहण सकल मातंग समाजा च्या वतीने निवेदनामध्ये नमूद केले आहे व यांची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील तसेच आरोपी वर एट्रोसिटी आर्तगंत गुन्हा नोद करन्यात यावा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. अभ्यासाचा ताण की घातपात? प्रशासनाने अद्याप स्पष्ट उत्तर दिलेले नाही!
आई-वडीलांचा आक्रोश पाहून मन हेलावून जाते. ही विद्यार्थिनी टाका गावची साधी मोलमजूरी करून उपजीविका करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मातंग समाजातील एका कुटुंबातील मुलगी होती तिच्या मृत्यूची सफल चौकशी करण्याकरिता
स्वतंत्र चौकशी समिती नेमली जावी.व
दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करन्यात यावी. अशी मागणी सकल दलित मातंग समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.





















